पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवीन पोस्ट..

आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!

इमेज
                  🥭 आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!🥭 उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे...  🥭 आंबे खाण्याचे फायदे : 🥭 ● आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. ● आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.  ● आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  ● चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. ● आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते. ● 'व्हिटामिन बी6' मुळे रक्तातील 'होमोसेस्टीना'चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो. ● आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत...

होलिका दहनाचे कथा आणि महत्व | The story and significance of Holika Dahan | Happy Holi 2022 Festival

इमेज
               होलिका दहनाचे  कथा आणि  महत्व The story and significance of Holika Dahan होळीची कथा :-             आज फाल्गुन शुद्ध पौर्णिमा. वर्षभर ज्याची वाट पहात असतात, ती पळसफुले सर्वत्र बहरलीत. जीवनात वसंत वाढविणारी आज होळी पौर्णिमा आली.          राजा हिरण्यकश्यपू. हिरण्य म्हणजे सोने. सोन्याच्या.. भोगाच्या.. सुखाच्या मागे लागलेला हा भोगवादी राजा. त्याने राक्षसी वृत्तीने सर्व सज्जन भगवंत भक्ताना वेठीस धरले. भगवंताचे नावही कुणी उच्चारले तर तो जीव घेऊ लागला. पण पुत्र प्रल्हाद होता विष्णूभक्त. त्यालाही संपविण्याचा प्रयत्न राजाने अनेकदा केला. पण सतत अपयशी ठरला.         हिरण्याच्या बहिणीला होलिकेला अग्नी जाळणार नाही असे वरदान प्राप्त होते. मग चितेवर होलिकेच्या मांडीवर भक्त प्रल्हादाला बसवून अग्नी पेटवला. पण.. पण होलिका भस्मसात झाली अन् प्रल्हाद वाचला.         हिरण्य असे करणार हे  प्रजेला आधीच समजल्याने सर्वांनी घरोघरी अग्नी पेटवून ...