पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवीन पोस्ट..

आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!

इमेज
                  🥭 आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!🥭 उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे...  🥭 आंबे खाण्याचे फायदे : 🥭 ● आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. ● आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.  ● आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  ● चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. ● आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते. ● 'व्हिटामिन बी6' मुळे रक्तातील 'होमोसेस्टीना'चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो. ● आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत...

शिंगाडा चे १२ आरोग्य फायदे जे आपल्याला माहित असले पाहिजेत

इमेज
 शिंगाडा... Water caltrop  शिंगाडा१२ आरोग्य फायदे जे आपल्याला माहित असले पाहिजेत   बाजारात शिंगाडे दिसतात, तशिहि सर्वच हंगामि भाज्या व फळे यांचि रेलचेल असतेच ,, त्यासोबत सोने पे सुहागा असल्यासारखे शिंगाडे स्वास्थ व्रूद्धि करतात शिजवलेल्या शिंगाड्यां पेक्षा कच्चे हिरवे शिंगाडे खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे शरीराला अतिशय ताकद देणारे हे फळ आहे, विटामिन ए, सी, मैंगनिज, थायमाईन, कार्बोहायड्रेट, टँनिन, सायट्रिक अँसिड, रिबोफ्लेविंन, प्रोटिन, निकोटेनिक एसिड, बीटा एमिलेज, अश्या सम्रुद्ध पोषक तत्वाने भरलेले आहे.                        शिंगाडा   शिंगाडे खाण्याचे फायदे 1) मूळव्याधिचा त्रास असल्यास शिंगाडे फायदेशिर आहे. 2) दम्याच्या रूग्णाने याचे सेवन करावे म्हणजे दम्याचा त्रास कमी होतो 3)शिंगाडा खाल्याने तळपायाच्या भेगा भरून येतात 4) शरिराच्या एखाद्या भागावर सूज आल्यास, शिंगाड्याचा लेप लावावा 5) शिंगाड्यात कँलशिअम मुबलक असल्याने हाडे व दात बळकट होतात 6) गर्भवति स्रिने शिंगाडा खाल्यास तिचे व बाळाचे स्वास्थ उ...

केदारनाथ मंदिर एक अद्भुत मंदिर.

इमेज
 केदारनाथ मंदिर एक न उलगडलेल कोडं ! केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. पण आपल्याला त्यात जायच नाही. केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेल असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे.  केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणिएस स्वरंदरी. ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत.  /Kedarnath-temple-Information ह्या क्षेत्रात फक्त *मंदाकिनी नदीच* राज्य आहे . थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणार पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल.  केदारनाथ मंदिर ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शक...